Connect with us

News

चंद्रपूर : श्रेष्ठ व सकारात्मक विचारांनी स्वस्थ समाजाची निर्मीती शक्य – सीता दिदीजी

Published

on

श्रेष्ठ व सकारात्मक विचारांनी स्वस्थ समाजाची निर्मीती शक्य – सीता दिदीजी

 

 

श्रेष्ठ व सकारात्मक विचारांनी स्वस्थ समाजाची निर्मीती शक्य आहे. विचारांच्या आधारावर कृत्य घडते व वारंवार कृत्याने प्रवृत्ती बनते. म्हणूनच आज समाजामध्ये विराजमान अनिती, अत्याचार, भ्रष्टाचार, भेदभाव व अनैतिकतेला दूर करायचे असेल तर मानवाने राजयोगाच्या माध्यमातून मन शांत होते व मानवाचे जीवन सुखी होते असे वक्तव्य मुख्य वक्ता सीता दिदी यांनी केले. राजयोगा एज्युकेशन व रिसर्च फाऊंडेशनच्या समाज सेवा प्रभाग तथा प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने ‘सुखी जीवन व सुदृढ समाज’ या संकल्पनेवर आधारीत अभियानाच्या कार्यक्रमात त्या बोलत होत्या.

चंद्रपूरातील प्रियदर्शनी सभागृहात दि. 1 जूनला सायंकाळी आयोजित या कार्यक्रमात इंदोरच्या समिता दिदींनी राजयोगाचा अभ्यास करवीला, कोटा राजस्थानच्या उर्मीला दिदींनी श्रेष्ठ कर्मांसाठी प्रतिज्ञा करवली, चंडीगढ पंजाबच्या नेहा दिदींनी अभियानाचा परिचय व उद्देश व्यक्त केला. यावेळी कुंदा दिदींनी मंचासिनांचे तर महापौर अंजलीताई घोटेकर यांनी अभियानाथ्र्यांचे स्वागत केले. नरेश पुगलीया यांनी संस्थेच्या कार्याची प्रशंसा केली तर चेंबर आॅफ काॅमर्स चे अध्यक्ष सी ए हर्षवर्धन सिंघवी यांनी भारताचा हॅपिनेस इंडेक्स वाढावा अशी आशा व्यक्त केली. रजनीताई हजारे यांनी ब्रह्माकुमारीजच्या आदर्श जीवन प्रणालीला आत्मसात करण्याचे आवाहन उपस्थितांना केले. ब्रह्माकुमारीजच्या चंद्रपूर क्षेत्रीय संचालिका ब्र.कु. कुसुम दिदीजी आपल्या आशिर्वचनातून म्हणाल्याकी ‘मी बदलेल तर, मोहल्ला, गांव, तालूका, जिल्हा, राज्य, देश व बघता बघता विश्व देखील बदलेल म्हणून स्वतःला बदलण्याची गरज आहे’

सदर अभियान जम्मू येथून प्रारंभ झालेले असून भारताच्या 7 प्रांतांमध्ये 7 राजधान्यांसह अनेक शहरांत मानवी जीवनाला सुखी करण्यासाठी व समाजाला सर्व दृष्टीकोनातून सुदृढ बनवण्यासाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन करत 4200 किमी अंतरावर मुंबई येथे याचा समारोप होणार आहे. या अभियानाच्या उपलक्षाने चंद्रपूरात आयोजित विविध कार्यक्रमांमध्ये ‘मातोश्री वृध्दाश्रमाच्या’ वृध्दांनी विविध क्रियाकलाप केले, जिल्हा कारागृहातील कैद्यांना शांत, सुखी व सकारात्मक जीवन जगण्याची प्रेरणा देण्यात आली तर लायन्स क्लब व अग्रवाल समाजाच्या सदस्यांना ‘तनाव मुक्त जीवनशैली’ या विषयावर सेमिनार आयोजित करण्यात आला.

कार्यक्रमाकरिता परिसरातील अनेक समाजसेवी, पत्रकार, डाॅक्टर, वकील, राजनेता, अधिकारी यांच्यासह मोठया संख्येने नागरीक व महिला उपस्थित होत्या. ब्रह्माकुमारीजच्या सदस्यांनी यशस्वीततेसाठी परिश्रम घेतले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजू भाई यांनी केले तर आभार प्रा. ओमप्रकाश सोनोने यांनी काव्यातून मानले.

प्रेस नोट 2

मी बदललो तर जग बदलेल- कुसूम दिदीजी

जगातील चांगले ते आत्मसात करा – कुसूम दिदीजी

चंद्रपूर

ब्रह्माकुमारीजच्या चंद्रपूर क्षेत्रीय संचालिका ब्र.कु. कुसुम दिदीजी आपल्या आशिर्वचनातून म्हणाल्याकी ‘मी बदलेल तर, मोहल्ला, गांव, तालूका, जिल्हा, राज्य, देश व बघता बघता विश्व देखील बदलेल म्हणून स्वतःला बदलण्याची गरज आहे’. जगात अनेक चांगल्या बाबी आहेत त्या एक एक करून आपण आत्मसात करावयास हव्या तर आपले जीवन सुखी व आदर्श बनेल. सकारात्मक जीवन जगणे ही एक कला आहे आणि त्यासाठी तनावमुक्त जीवन जगण्याची कला शिकविणाÚया राजयोगाचा अभ्यास करणे गरजेचे आहे असे राजयोगा एज्युकेशन व रिसर्च फाऊंडेशनच्या समाज सेवा प्रभाग तथा प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने ‘सुखी जीवन व सुदृढ समाज’ या संकल्पनेवर आधारीत अभियानाच्या कार्यक्रमात त्या बोलत होत्या.

चंद्रपूरातील प्रियदर्शनी सभागृहात दि. 1 जूनला सायंकाळी आयोजित या कार्यक्रमात अभियान समन्वयक सीता दिदीजी बोलतांना म्हणाल्या की श्रेष्ठ व सकारात्मक विचारांनी स्वस्थ समाजाची निर्मीती शक्य आहे. विचारांच्या आधारावर कृत्य घडते व वारंवार कृत्याने प्रवृत्ती बनते. म्हणूनच आज समाजामध्ये विराजमान अनिती, अत्याचार, भ्रष्टाचार, भेदभाव व अनैतिकतेला दूर करायचे असेल तर मानवाने राजयोगाच्या माध्यमातून मन शांत होते व मानवाचे जीवन सुखी होते. इंदोरच्या समिता दिदींनी राजयोगाचा अभ्यास करवीला, कोटा राजस्थानच्या उर्मीला दिदींनी श्रेष्ठ कर्मांसाठी प्रतिज्ञा करवली, चंडीगढ पंजाबच्या नेहा दिदींनी अभियानाचा परिचय व उद्देश व्यक्त केला. यावेळी वनी येथील कुंदा दिदींनी मंचासिनांचे तर महापौर अंजलीताई घोटेकर यांनी अभियानाथ्र्यांचे स्वागत केले. नरेश पुगलीया यांनी संस्थेच्या कार्याची प्रशंसा केली तर चेंबर आॅफ काॅमर्स चे अध्यक्ष सी ए हर्षवर्धन सिंघवी यांनी भारताचा हॅपिनेस इंडेक्स वाढावा अशी आशा व्यक्त केली. रजनीताई हजारे यांनी ब्रह्माकुमारीजच्या आदर्श जीवन प्रणालीला आत्मसात करण्याचे आवाहन उपस्थितांना केले.

सदर अभियान जम्मू येथून प्रारंभ झालेले असून भारताच्या 7 प्रांतांमध्ये 7 राजधान्यांसह अनेक शहरांत मानवी जीवनाला सुखी करण्यासाठी व समाजाला सर्व दृष्टीकोनातून सुदृढ बनवण्यासाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन करत 4200 किमी अंतरावर मुंबई येथे याचा समारोप होणार आहे. या अभियानाच्या उपलक्षाने चंद्रपूरात आयोजित विविध कार्यक्रमांमध्ये ‘मातोश्री वृध्दाश्रमाच्या’ वृध्दांनी विविध क्रियाकलाप केले, जिल्हा कारागृहातील कैद्यांना शांत, सुखी व सकारात्मक जीवन जगण्याची प्रेरणा देण्यात आली तर लायन्स क्लब व अग्रवाल समाजाच्या सदस्यांचा ‘तनाव मुक्त जीवनशैली’ या विषयावर सेमिनार आयोजित करण्यात आला.

Continue Reading

Brahmakumaris chandrapur

पाहिया समान हो तो परिवार सुचारु रूप से चलेगा-Chandrapur

Published

on

By

Continue Reading

Brahmakumaris chandrapur

Chandrapur MH: Art and Culture Wing Programme

Published

on

By

Chandrapur MH: होली के पर्व पर संगीत का जादू, और नृत्य के रंग, ब्रह्माकुमारीज़ चंद्रपुर प्रस्तुत रंगारंग कार्यक्रम – Art and Culture Wing Programme

चंद्रपूर : होली के पावन पर्व पर आशा दीदी जी ORC दिल्ली, चंद्रिका दीदी जी अहमदाबाद आदि वरिष्ठ के उपस्थिति मे स्वर्णिम युग की महक, संगीत का जादू, और नृत्य के रंग, हमारे जीवन में भरने कला और सांस्कृतिक प्रभाग ब्रह्माकुमारीज़ चंद्रपुर द्वारा वैश्विक संस्कृति – प्रेम, शांति, सद्भावना एवं ‘सांस्कृतिक संध्या’ का आयोजन किया गया ।

जिसमें संगीत की धुन में रंग भरने उपस्थित थी मुंबई से सुप्रसिद्ध गायिका और लाइव परफॉर्मर पामेला जैन, साथ में थे जय गोपाल लूथरा जी (चंडीगढ़), हंसी और मौज के स्वरों के साथ मिमिक्री कलाकार और गायक नितिन भाई, कर्नाटक, ओडिसा , पंजाब, हरियाणा, महाराष्ट्र आदि से समूह पारंपारिक नृत्य प्रस्तुतियाँ  …

विशेष अतिथि गिनीज़ बुक आफ़ वर्ल्ड रिकार्ड्स के धारक माननीय श्री प्रीतपाल सिंह पन्नू जी, स्वर्णिम युग की सैर कराई आदरणीय BK आशा दीदी जी अध्यक्षा IT & प्रशासक विंग (ORC दिल्ली) ने  तथा नई आकर्षक दुनिया की कल्पना को स्पष्ट किया  आदरणीय BK चंद्रिका दीदी जी अध्यक्षा कला संस्कृति प्रभाग(अहमदाबाद),ने  प्रेरक उद्बोधन के लिए BK दयाल भाई जी (माउंट आबू) और BK सतीश भाई जी (माउंट आबू) भी उपस्थित थे  और कला संस्कृति प्रभाग की राष्ट्रीय संयोजिका  BK प्रेम बहन (करनाल) जी द्वारा हमारी संस्कृति लोक कला के बारे में विस्तार से बताया गया । इस भव्य कार्यक्रम को चांदा क्लब ग्राउंड, चंद्रपुर, शनिवार 16 मार्च, शाम 6 बजे से रात 10 बजे तक पीस ऑफ माइंड चैनल पर सीधा प्रसारित किया गया। यह कार्यक्रम महाराष्ट्र सरकार सांस्कृतिक मंत्रालय द्वारा पुरस्कृत था। सभी कलाकार तथा माननीय अतिथि को सांस्कृतिक मंत्री द्वारा मोमेंटो सर्टिफिकेट देकर सम्मानित किया गया।

जीवन को संगीत, कला, और आध्यात्मिकता के साथ यह कार्यक्रम मनोरंजन से भरपूर था लाइव लिंक  https://www.youtube.com/watch?v=3mSBmK8ULjM&t=24s ईस प्रकार है
कृपया इस मेल के साथ फोटो जोड़े हुए है जरूर देखे (पद्मश्री डॉक्टर प्रकाश आमटे जी से भी मुलाकात हुई)।
Continue Reading

Brahmakumaris chandrapur

Nasha Mukt Bharat Abhiyaan

Published

on

By

वामनराव वनमाली नॉलेज सिटी, महात्मा गांधी कनिष्ठ महाविद्यालय आरमोरी* में डॉ. सचिन परब इस अभियान के को ऑर्डिनेटर मुम्बई द्वारे Stress Managment & Right Thinking (SMART) तथा नशा मुक्त भारत अभियान, कशिश की कोशिश, पर विशेष वक्तव्य सम्पन्न हुआ, इस कार्यक्रम में विशेष मा. श्रीमती सुनीताताई वनमाली अध्यक्षा मनोहरभाई शिक्षण प्रसारक मंडल आरमोरी, मा. श्री डॉ. लालसिंग खालसा प्राचार्य महात्मा गांधी महाविद्यालय आरमोरी, मा. श्री. साईनाथ अड्डलवार प्राचार्य कनिष्ठ महाविद्यालय आरमोरी, राजयोगिनी ब्रह्माकुमारी कुन्दा दिदी जी संचालिका ब्रह्माकुमारीज चंद्रपुर क्षेत्र, राजयोगिनी ब्रह्माकुमारी मीनल दिदी, ब्रह्माकुमार नरेन्द्र भाई तथा अन्य मान्यवर एव 550 के उप्पर विधार्थी, प्रोफेसर, शिक्षक, कर्मचारि, आमंत्रित मेहमान आदि उपस्थित थे। दिप प्रज्वलित कर इस अभियान का इस क्षेत्र में विधिवत उद्धघाटन किया गया।
यह कार्यक्रम ब्रह्माकुमारीज चंद्रपुर गडचिरोली वणी ब्रह्मपुरी क्षेत्र द्वारा आयोजित किया गया।

 

Continue Reading

Brahmakumaris Chandrapur